शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

By admin | Updated: February 20, 2015 23:16 IST

पाटबंधारेचे ढिसाळ नियोजन : खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूरला फटका

म्हाकवे : चिकोत्रा नदीने तळ गाठल्याने खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चिकोत्रा नदी कोरडी पडू लागल्याने या नदी काठावरील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पसरले आहे. पाटबंधारे विभाग व महावितरणच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त होत आहे.चिकोत्रा नदीवरील खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, गलगल ही शेवटची गावे आहेत. चिकोत्रा धरणातून या नदीमध्ये पाणी सोडले जाते. ६ फेब्रुवारी दरम्यान धरणातून सोडलेले पाणी या नदीवर असणारे कोल्हापुरी संघासह लघुबंधारे भरत गलगले, बंधाऱ्यापर्यत आले आहे. हे धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकेवाडा-बेळुंकी या कोल्हापुरी बंधारा कोरडाच राहण्याची शक्यता आहे. कापशीपासून गलगलेपर्यंत सिंचन उपसा बंदी केली होती. तरीही या नदीतून सोडलेले पाणी खडकेवाडा बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे या गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, याची दखल घेऊन खडकेवाडा येथील कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत धरणातून सोडलेले पाणी बंद करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिंचन उपसा बंदी करून खडकेवाड्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमचे कर्मचारी रात्री-अपरात्री या नदीकाठावर गस्त घालत आहेत. दोन-तीन दिवस जादा पाणी सोडून खडकेवाडा बंधारा भरण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम कापसे, शाखाधिकारी पाटबंधारे विभाग, कागलया नदीवरील सिंचन उपसा बंदीचा आदेश केला असला तरी पाटबंदारे विभाग आणि महािवतरणच्या अधिकाऱ्यांमुळे ताळमेळ नसल्याने आमच्या गावावर पाण्याचे संकट आले आहे. खडकेवाडा बंधारा करण्यापूर्वी धरणातून सोडलेले पाणी बंद केल्यास जनआंदोलन उभे करू.- आप्पासाहेब पोवार, उपरसरपंच, खडकेवाडा