शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

By admin | Updated: February 20, 2015 23:16 IST

पाटबंधारेचे ढिसाळ नियोजन : खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूरला फटका

म्हाकवे : चिकोत्रा नदीने तळ गाठल्याने खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चिकोत्रा नदी कोरडी पडू लागल्याने या नदी काठावरील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पसरले आहे. पाटबंधारे विभाग व महावितरणच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त होत आहे.चिकोत्रा नदीवरील खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, गलगल ही शेवटची गावे आहेत. चिकोत्रा धरणातून या नदीमध्ये पाणी सोडले जाते. ६ फेब्रुवारी दरम्यान धरणातून सोडलेले पाणी या नदीवर असणारे कोल्हापुरी संघासह लघुबंधारे भरत गलगले, बंधाऱ्यापर्यत आले आहे. हे धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकेवाडा-बेळुंकी या कोल्हापुरी बंधारा कोरडाच राहण्याची शक्यता आहे. कापशीपासून गलगलेपर्यंत सिंचन उपसा बंदी केली होती. तरीही या नदीतून सोडलेले पाणी खडकेवाडा बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे या गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, याची दखल घेऊन खडकेवाडा येथील कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत धरणातून सोडलेले पाणी बंद करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिंचन उपसा बंदी करून खडकेवाड्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमचे कर्मचारी रात्री-अपरात्री या नदीकाठावर गस्त घालत आहेत. दोन-तीन दिवस जादा पाणी सोडून खडकेवाडा बंधारा भरण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम कापसे, शाखाधिकारी पाटबंधारे विभाग, कागलया नदीवरील सिंचन उपसा बंदीचा आदेश केला असला तरी पाटबंदारे विभाग आणि महािवतरणच्या अधिकाऱ्यांमुळे ताळमेळ नसल्याने आमच्या गावावर पाण्याचे संकट आले आहे. खडकेवाडा बंधारा करण्यापूर्वी धरणातून सोडलेले पाणी बंद केल्यास जनआंदोलन उभे करू.- आप्पासाहेब पोवार, उपरसरपंच, खडकेवाडा