शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

मंगळवारच्या ‘भारत बंद’ ला शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसनी पाठिंबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ८) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बंदला महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून ‘भारत बंद’च्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्यासाठी किसान सभेने प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी बंदच्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ ठेवून शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.