शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

भाजप सरकार शेतकरीविरोधी- सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:23 IST

सावरवाडी : केंद्रातील मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करून भूलथापा मारून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा कुटील डाव करीत आहे.

ठळक मुद्दे शिरोली दुमाला येथे कार्यक्रम, केवळ घोषणाबाजी करून भूलथापा नव्या परिवर्तनाची ग्रामीण भागात कॉँग्रेस पक्षाची नव्या उभारणी करण्यासाठी युवा शक्तीची खरी गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसावरवाडी : केंद्रातील मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करून भूलथापा मारून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा कुटील डाव करीत आहे. नोटाबंदी, काळा पैसा व शेतकºयांची कर्जमाफी यामुळे सामान्य जनता हैराण झाली असून, शेतकºयांच्या विकासाऐवजी शेतकरीविरोधी धोरणे राबविणारे केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्याची टीका कॉँग्रेस पक्षाचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. शिवाजीराव कृष्णा पाटील युवक मंडळ व तुळशी सहकार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील होते.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात मी गेली २५ वर्षे कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळाबरोबरच युवाशक्तीला जनताभिमुख विचारांची शिकवण देणे गरजेचे असल्याचे सांगून आ. सतेज पाटील आपल्या भाषणात म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीत शेतकरी, युवक, सुशिक्षित युवकांना विकासापासून वंचित ठेवले जाते. बेरोजगाराचे प्रश्न वाढत आहेत.

नोकºया मिळत नाही, गेल्या तीनवर्षांत केवळ खोटी आश्वासनेदिली. शेतकºयांचा सातबारा बदलला. जवानांची हत्या होत आहे. याबाबत केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढताहेत. नव्या परिवर्तनाची ग्रामीण भागात कॉँग्रेस पक्षाची नव्या उभारणी करण्यासाठी युवा शक्तीची खरी गरज आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक बाबासाहेब चौगले,करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

युवा कॉँग्रेसचे चेतन पाटील, यशवंत बॅँकेचे संचालकसरदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, मनोहर भोपळे, सर्जेराव पाटील,डी. वाय. पाटील, धुळोबा पाटील, संजय कदम, संदीप पवार, राम सारंग,नितीन पाटील, राजू शिरगांवकर, पांडुरंग पाटील, राऊ पाटील (वाकरेकर), आदी उपस्थित होते. प्रारंभी उपसरपंच सरदार पाटील यांनी प्रास्ताविक केले. मयूर घोरपडे यांनी आभार मानले.