शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भोगावतीचा ऊस तोडणी कार्यक्रम पारदर्शक

By admin | Updated: February 9, 2015 00:41 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान : तोडणी-ओढणीत धांदलबाजी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

भोगावती : भोगावती साखर कारखान्यातर्फे तोडणी-ओढणी कार्यक्रमात सध्या केलेल्या आमूलाग्र बदलाने ऊस उत्पादक सभासदांत स्वागत होत आहे. संचालक मंडळाला उशिरा सूचलेले शहाणपण, अशी टीका होत असली तरी याची अंमलबजावणी अत्यंत कडक व कायमपणे केली जावी, अशीही मागणी होत आहे.कारखाना कोणताही असो, तोडणी-ओढणी हा विषय थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. ऊस वेळेत गेला नाही, तर शेतकऱ्याला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.‘भोगावती’च्या सत्ताधाऱ्यांना अखेर पाचव्या वर्षी हे शहाणपण आले आणि मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोडणी कार्यक्रम अत्यंत पारदर्शक आणि कडक ठेवण्यात आला आहे. लागण ऊस तोडणीत काही बड्या शेतकऱ्यांनी खोडवा तोडण्याचा प्रकार केला. त्यांचा ऊस कारखान्याने स्वीकारला नाही. तोडणी-ओढणीत धांदलबाजी करणाऱ्या वाहनांना दहा-दहा दिवस निलंबित करण्यात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ऊस बाहेरील कारखान्यांना घातला आहे. सध्या तोडणी पाळीपत्रक तारखेप्रमाणे राबविले जात आहे. यात कोणीही बदल करण्याचे धाडस केलेले नाही.यात कोणत्याही संचालकांचा हस्तक्षेप होत नाही. ऊस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.१तोडणी-ओढणीत कोणत्याही कर्मचाऱ्याने धांदलबाजी केल्यास ‘घरचा रस्ता’ हे सूत्र शेती विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केले आहे.२संचालकांनी किंबहुना अध्यक्ष-उपाध्यक्षांनी, कार्यकारी संचालकांनी तोडणी-ओढणी शिफारस केली, तरी ती तोंडी न घेता लेखी मागण्यांचा कर्मचाऱ्यांना अधिकार दिला.३ तोडणी-ओढणीसाठी संचालकांच्या व गट कार्यकर्त्यांवरील गर्दी गायब झाल्याचे चित्र.