शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

बांगलादेशी घुसखोरी भारताला धोकादायक :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:14 IST

हेमंत महाजन-हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : बांगलादेशींचे भारतातील वास्तव्य दिवसें-दिवस वाढत आहे. प्रामुख्याने ही बांगलादेशी घुसखोरी ईशान्य भारताला धोकादायक असल्याचे मत भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले. ते हिंदू व्यासपीठतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के.ब. हेडगेवार स्मृतिव्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. शाहू स्मारक भवनात ही व्याख्यानमाला सुरू आहे.हेमंत महाजन म्हणाले, सन १९३० पासून बांगलादेशी भारतात घुसखोरी होत आहे आणि ती आजही होत आहे. त्याला कारणीभूत म्हणजे येथील राज्यकर्ते होय. देशाची सुरक्षितता टिकविण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. विशेषत: ईशान्य भारताकडील आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोराम अशा राज्यांना त्यांची घुसखोरी धोकादायक आहेत. पुढील काळात तर आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात बांगलादेशी मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको. आता आसाममध्ये बांगलादेशमधून आलेली व्यक्ती आता खासदार आहेत. यावेळी सुभाष वोरा, उदय सांगवडेकर यांच्यासह हिंदू व्यासपीठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)