शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

इचलकरंजीच्या व्यावसायिकांंकडून भाविकासाठी केळी, पाणी वाटप--यंदाचे सहावे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:40 IST

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून इचलकरंजी येथील एक व्यापारी गु्रप अंबाबाईच्या दर्शनाला चालत येणाºया शेकडो भाविकांना पाण्याची बाटली व केळी वाटप करण्याचे सेवाभावी कर्तव्य

ठळक मुद्देव्यक्तिगत किंवा गु्रपचे नाव न घेता स्वखर्चातून ही सेवा देण्याचे काम या इचलकरंजी येथील व्यावसायिकांतर्फे सुरू आहे. वर्षाला दररोज दीड हजारपेक्षा अधिक केळी व पाचशेहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून इचलकरंजी येथील एक व्यापारी गु्रप अंबाबाईच्या दर्शनाला चालत येणाºया शेकडो भाविकांना पाण्याची बाटली व केळी वाटप करण्याचे सेवाभावी कर्तव्य पार पाडत आहे.

व्यक्तिगत किंवा गु्रपचे नाव न घेता स्वखर्चातून ही सेवा देण्याचे काम या इचलकरंजी येथील व्यावसायिकांतर्फे सुरू आहे. अवघ्या दोन व्यावसायिकांंवर सुरू झालेली ही सेवा आता दहापेक्षा अधिक व्यावसायिक करीत आहेत. दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी केळी व पाण्याच्या बाटल्यांची जमवाजमव करून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत येथील तावडे हॉटेलच्या चौकात भाविकांना वाटप करण्याचे काम करीत आहेत.पाच वर्षांपूर्वी शिवाजी सूर्यकांत पोवार यांनी सुरुवातीला पाणी वाटपाचे काम केले. याच प्रेरणेतून पुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा मनोदय करून ही सेवा सुरु केली. आता त्यांना येथील व्यापारी अभिजित अनिल नाईक, देवांश पोवार, नितीन शहा, प्रवीण उदगावे, धनंजय शेळके, अनिकेत शहा, रणजित गांडुगंडे, गणेश बेहेरे, स्नेहल पाटील, सागर पाटील, सिद्धार्थ पाटील, अभिजित डाके, विनोद घोडके, सर्वेश घोडके, राजू काजकर, रितेश शहा, सचिन बर्गे, असे छोटे मोठे व्यवसाय असलेले व्यावसायिक जमेल तशी मदत करतात.

यामध्ये मेस्त्री, गॉगल, मोबाईल शॉपी, चालक असे हे व्यवसाय करणारे असून रोजच्या मिळकतीतूनच ही सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न सुरू आहे.दरवर्षी इचलकरंजीहून सुमारे १ हजारपेक्षा अधिक तर शिरोळ परिसरातील छोटीमोठी गावे तसेच सांगली फाटा पासून ५०० पेक्षा अधिक भाविक दररोज या मार्गाने देवीच्या दर्शनाला मार्गस्थ होत असतात. वर्षाला दररोज दीड हजारपेक्षा अधिक केळी व पाचशेहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप या इचलकरंजीच्या व्यावसायिकांकडून होत असल्याचे सांगण्यात आले.