शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

बालाजी पतसंस्थेला १ कोटी ८१ लाख रुपये नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

सर्वसामान्यांची सावकारी पाशातून सुटका करण्यासाठी १९९२ मध्ये सुरू झालेल्या बालाजी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षातील बदलांचे स्वागत करत चोख कामगिरी ...

सर्वसामान्यांची सावकारी पाशातून सुटका करण्यासाठी १९९२ मध्ये सुरू झालेल्या बालाजी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षातील बदलांचे स्वागत करत चोख कामगिरी बजावली आहे. वस्त्रोद्योगातील अडचणी, मंदी यासह विविध कारणांनी संस्था चालवताना दमछाक झाली. तरीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्था उत्तम प्रगती साधत एनपीए शून्य टक्के राखण्यात यशस्वी झाली आहे. संस्थेत सध्या ८६ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठेवी असून ७० कोटी ३८ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. ४ कोटी ८८ लाख भागभांडवल असून १२ कोटी ३० लाख रुपये स्वनिधी आहे. ३८ कोटी ५९ लाख सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्था प्रधान कार्यालयासह ७ शाखांतून उत्तम पद्धतीने कामकाज सुरू आहे. संस्थेचे स्वत:चे डाटा सेंटर असून, ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकिंगच्या सेवा मोफत दिल्या जातात. आगामी वर्षात १०० कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट आहे. यावेळी उपाध्यक्ष विनायक जोशी, कल्लेश्‍वर वाघमोडे, भगवान कांबुरे, शिरीष कांबळे, कादर तहसीलदार, शिवाजी कारंडे, जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर, भारत गिड्डे यांच्यासह संचालक उपस्थित होते.