शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

प्लास्टिकचा वापर टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या ...

इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. नगरपालिकेच्या कचरा गाडीतून प्लास्टिक कचरा गोळा होतो. तो ओल्या कचऱ्याबरोबर असल्याने वेगळे करणे आणि रिसायकलिंग करणे कठीण आहे. त्यामुळे लोकांनीच त्याचा वापर टाळावा, असे मत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी व्यक्त केले.

येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हरीश बोहरा होते.

बोहरा म्हणाले, विद्यार्थिनींनी प्लास्टिक पिशव्या वापरणे पूर्ण बंद करून कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिक मानव व पाळीव प्राण्यांच्याही आरोग्याला घातक आहे. कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकांच्या माध्यमातून जमविलेल्या प्लास्टिक पिशव्या व बॉटल प्लास्टिक रिसायकल मिशनकडे सोपविण्यात आल्या. मुख्याध्यापिका एस.एस. गोंदकर यांनी स्वागत केले. यावेळी विठ्ठल सुर्वे, डॉ. ज्योती बडे, रेणू डांगरे, उपप्राचार्य आर.एस. पाटील, व्ही.एन. कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेखर शहा यांनी केले. एस.एस. भस्मे यांनी आभार मानले.

फोटो ओळी

२१०९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान उपक्रम राबविण्यात आला.