शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तावडे हॉटेलप्रकरणी अवमान याचिका

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

स्थायी बैठकीत निर्णय : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन बांधकामे

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. मात्र, याठिकाणी आदेशांचे उल्लंघन करून व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे बुधवारी (दि. १४) उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.तावडे हॉटेल प्रकरणी अधिकाऱ्यांचे संगनमत आहे; त्यामुळे अतिक्रमणाच्या कारवाईतून मोठे मिळकतधारक वाचले. त्यावेळी झालेली टंकलेखनातील चूक आता तरी सुधारली आहे का? असा सवाल उपस्थित करून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मिळकतधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत, अशी उत्तरे देण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न करताच अशी छापील उत्तरे किती दिवस देणार आहात? असा जाब सदस्यांनी विचारला. अधिकारी नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसत असून मिळकतधारक व महापालिका अधिकारी यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप बैठकीत सदस्यांनी केला. न्यायालयाने आदेश देऊनही बांधकाम होत असेल तर तातडीने न्यायालयात जाऊन अवमान याचिका दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.यासंबंधीच्या न्यायालयीन कामकाजास महापालिकेचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असाही आक्षेपही सदस्यांनी नोंदविला. वकिलांच्या गैरहजर राहण्यावरही शंका येऊ लागली असून, ते का गैरहजर राहतात याची चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. बैठकीतील चर्चापात्र सफाई कर्मचाऱ्यांना राजीव आवास योजनेतील घरे देण्याची प्रक्रिया सुरू असून, उपलब्धतेनुसार ४० कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली आहेत, केएमटीच्या नवीन बसची तिसरी चाचणी पुढील आठवड्यात होणार आहे, एनसीसी ते मोरेवाडी जकात नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे, तसेच रंकाळा प्रदूषण मुक्तीबाबत पुढील बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.