शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

मानांकनाची ‘खुशी’, निधीचा ‘गम’

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

मंत्रालयात हेलपाटे, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊनदेखील निधी पदरात पडला नाही. त्यातच ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाल्याने शेवट गोड झाला.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची धावपळ, ‘नॅक’ची तयारी, दूरशिक्षण केंद्राच्या परीक्षांतील गोंधळ, विद्यार्थी-प्राध्यापक संघटनांची आंदोलने झेलत, सुवर्णमहोत्सवी निधीच्या प्रतीक्षेत शिवाजी विद्यापीठ राहिले. मात्र, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मानांकन मिळाल्याने वर्षाचा शेवट विद्यापीठासाठी गोड ठरला.विद्यापीठास अनुदान आयोगाकडून ४६ लाख २० हजारांचे अनुदान मंजूर झाल्याने मनुष्यबळ, स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीसाठी दूरशिक्षण केंद्राला बळ मिळाले. पन्हाळगडावरील अवकाश संशोधन केंद्राच्या भूमिपूजनाने विद्यापीठाच्या नव्या विद्याशाखेची सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षकांची २२ आणि शिक्षकेतर ५५ पदांची भरती केल्याने शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेला ‘बुस्ट’ मिळाले. राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. दोन ते तीन महिने चालणाऱ्या परीक्षांचा कालावधी ६० दिवसांवर आणून परीक्षा विभागाने वेळ आणि पैशांची बचत करणारे पाऊल टाकले. ग्रीन आॅडिट, वॉटर आॅडिट आणि ‘नो व्हेईकल डे’, क्रांतिवनाच्या अद्यावतीकरणातून विद्यापीठाने पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने प्रयत्न केले. जैवतंत्रज्ञान विभागाने देशातील ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावत विद्यापीठाचा नावलौकीक राष्ट्रीय पातळीवर पोहोचविला. प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका आणि परीक्षांबाबतचा दूरशिक्षण केंद्राचा गोंधळ यावर्षी देखील कायम राहिला. विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक, ग्रंथालयातील असुविधांबाबत विद्यार्थी संघटनांचा, तर शासनदरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर संघटनांचा आंदोलनांद्वारे आवाज घुमला. राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या सुवर्णमहोत्सवी निधी मिळण्याची आणि तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या उपकेंद्राची स्थापनेची प्रतीक्षाच करावी लागली. मंत्रालयात हेलपाटे, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊनदेखील निधी पदरात पडला नाही. त्यातच ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाल्याने शेवट गोड झाला.समायोजनावरून वादळअतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रश्नावरून संघटनांच्या आंदोलनावरून वादळ उठले. बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमुळे प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचा ढाचा बदलला. त्यातील तरतुदींप्रमाणे कार्यवाही करताना शासन आणि शिक्षक, संस्थाचालकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. महाविद्यालये सुधारली...पायाभूत सुविधा, विद्यापीठाशी संलग्नता, अभ्यासक्रम अशा विविध मुद्द्यांवर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २०७ महाविद्यालयांची विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने तपासणी केली. महाविद्यालयांची स्थापना, विद्यार्थी, प्राध्यापक, आदी स्वरूपांतील अद्ययावत ‘डाटा’ पहिल्यांदाच या कार्यालयाने तयार केला.