शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

फायनान्स कंपन्यांकडून लॉकडाऊनमध्येही वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST

जिल्ह्यामध्ये ४८ नोंदणीकृत फायनान्स कंपन्या आहेत. या कंपन्या दहा ते पंधरा महिलांना एकत्र करून महिला गट तयार करतात. त्यांना ...

जिल्ह्यामध्ये ४८ नोंदणीकृत फायनान्स कंपन्या आहेत. या कंपन्या दहा ते पंधरा महिलांना एकत्र करून महिला गट तयार करतात. त्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी एकत्र एका ठिकाणी बोलावून घेतले जाते. त्यानंतर त्यांना कर्ज पुरवठा करून काही दिवसांनी पुन्हा एकत्र करून आठवड्याला हप्ते वसूल केले जातात. अशा विविध कंपन्यांनी एकाच गटाला नियमबाह्य तीनवेळा वेगवेगळ्या रकमेसह कर्जपुरवठा केला आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये राष्ट्रीय आपत्ती आल्याने रिझर्व्ह बॅंकेने बॅंक व पतसंस्थांसह इतर कर्जवसुलीसाठी स्थगिती दिली होती. तरीही अनेक फायनान्स कंपन्यांकडून नागरिकांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून इतरांवर निर्बंध आणले आहेत. तरीही इतर गावांतून येऊन शहरामध्ये हे कर्मचारी घरोघरी जाऊन महिलांकडे वसुली करीत असल्याचे दिसत आहे.