शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीने ताण कमी होणार

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : पालकांच्या अनावश्यक घाईला लगाम

कोल्हापूर : शिक्षण खात्याने शाळा प्रवेशाबाबतच्या राज्यातील समान धोरणांतर्गत पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे ११ महिने निश्चित केले आहे. या निर्णयाला मूर्त स्वरूप मिळाल्यास ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून पालकांना असलेल्या अनावश्यक घाईला लगाम बसणार आहे.सध्या वयाची ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पहिलीच्या प्रवेशाचा नैसर्गिक नियम आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मानसिकदृष्ट्या शिक्षणासाठी मुले, मुली सक्षम होण्यापूर्वीच इयत्ता पहिलीमध्ये त्यांना प्रवेशित करण्याची पालकांची घाई सुरू असते. ते टाळण्यासह शाळा प्रवेशाच्या समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी वय ५ वर्षे ११ महिने असे शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. वय निश्चितीच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर मुले-मुली पहिलीमध्ये प्रवेशित होतील. शिवाय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करता येईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)सूचना नाहीत...पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीचा प्राथमिक निर्णय झाल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अजून कोणत्याही लेखी सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. पण, असा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगला ‘पिकअप’ घेता येणार आहे.- एस. ए. गिरी (प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण डळ, महानगरपालिका)