शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

२००५ नंतरची शिक्षक भरती, अनुदान तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:16 IST

कोल्हापूर : १ जानेवारी २००५ नंतर ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे, अशा सर्वांचे प्रस्ताव आणि संंबंधित शाळांना कोणत्या आदेशाने अनुदान सुरू करण्यात आले, याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे नियम बाजूला ठेवून मान्यता दिल्याची प्रकरणे घडली सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांना शिबिरे भरवावी लागणार दिलेली मान्यता तपासण्याबाबत आदेश दिले आहेत.

कोल्हापूर : १ जानेवारी २००५ नंतर ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे, अशा सर्वांचे प्रस्ताव आणि संंबंधित शाळांना कोणत्या आदेशाने अनुदान सुरू करण्यात आले, याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. बारा वर्षांपूर्वीचे प्रस्ताव तपासून शासन नेमके काय साध्य करणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बालभारती मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत ६ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले होते. २०१६/१७ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत ही बैठक घेतली होती. त्यामध्ये तावडे यांनी १ जानेवारी २००५ पासूनच्या नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले असून, शालार्थ प्रणालीतील माहितीच्या आधारे ज्या कर्मचाºयांची नियुक्ती १ जानेवारी २००५ नंतरची असेल, अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची दिलेली मान्यता तपासण्याबाबत आदेश दिले आहेत.

ही दिलेली मान्यता अनुदान तत्त्वावरील असल्याने शाळांनाही कोणत्या शासन आदेशानुसार अनुदान सुरू केले आहे, याचीही सखोल तपासणी करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.तपासणीचा अहवाल १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत शिक्षण आयुक्तांना सादर करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यात शिक्षक मान्यतेबाबत अनेक नियम बाजूला ठेवून मान्यता दिल्याची प्रकरणे घडली असल्याने शासनाने हा निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.२ मे २०१२ नंतर भरती बंदशासनाच्या २ मे २०१२ रोजीच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती थांबविली आहे. तरीही जर अशा प्रकारच्या प्रस्तावांना कुणी मान्यता दिली असेल तर तीही तपासणी यातून करणार आहे. मात्र १२ वर्षांपूर्वीच्या अनेक फाइली मिळण्याची शक्यता कमी असताना, आता या तपासणीसाठी पुन्हा एकदा सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांना शिबिरे भरवावी लागणार आहेत.