शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

पूर बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक आहे. पंचनाम्यांसाठी तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पंचनाम्याला सुरुवात झाली होती. पंचनामे पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र बाधित क्षेत्र जास्त असल्याने या मुदतीत ते पूर्ण होऊ शकले नाही, आता मात्र कृषी वगळता अन्य सर्व प्रकारच्या नुकसानीचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

---

पुढील प्रक्रिया अशी...

एकदा पंचनामे पूर्ण झाले की झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाला कळवली जाते. या रकमेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जातो. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ठरलेली रक्कम येऊन ती शेवटच्या बाधिताच्या हातात पोहोचेपर्यंत किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

-----