शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक ...

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक आहे. पंचनाम्यांसाठी तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पंचनाम्याला सुरुवात झाली होती. पंचनामे पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र बाधित क्षेत्र जास्त असल्याने या मुदतीत ते पूर्ण होऊ शकले नाही, आता मात्र कृषी वगळता अन्य सर्व प्रकारच्या नुकसानीचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

---

पुढील प्रक्रिया अशी...

एकदा पंचनामे पूर्ण झाले की झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाला कळवली जाते. या रकमेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जातो. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ठरलेली रक्कम येऊन ती शेवटच्या बाधिताच्या हातात पोहोचेपर्यंत किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

-----