शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वैचारिक बांधिलकी स्वीकारून सक्रिय सहभाग हीच शांतारामबापूंना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST

इचलकरंजी : आचार्य शांतारामबापू गरुड हे थोर स्वातंत्र्यसैनिक व प्रबोधकांचे प्रबोधक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या आशय आणि संविधानाची मूल्ये या समर्थ ...

इचलकरंजी : आचार्य शांतारामबापू गरुड हे थोर स्वातंत्र्यसैनिक व प्रबोधकांचे प्रबोधक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या आशय आणि संविधानाची मूल्ये या समर्थ पायावर आधारीत भारताची वाटचाल झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. समाजवादी प्रबोधिनीचे काम वाढत्या लोकसहभागाने अधिक व्यापक करून या विचारधारेशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने सर्व सहकार्य करून ही चळवळ मजबूत करणे हीच शांतारामबापूंना खरी आदरांजली ठरेल, असे मत सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या दहाव्या स्मृतीदिनी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांनी शांतारामबापू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शशांक बावचकर यांनी शांतारामबापूंच्या कार्यकर्तृत्वाचा व त्याचा आजच्या संदर्भाचा आढावा घेतला. चर्चेत, शांतारामबापूंनी भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान, गांधीवाद, लोकशाही समाजवाद, आंबेडकरवाद यासह सर्व विचारधारांचे नेमके प्रशिक्षण व समकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्याचे आकलन कार्यकर्त्यांना व्हावे यावर भर दिला. यावेळी जयकुमार कोले, प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, अन्वर पटेल, शिवाजी शिंदे, दयानंद लिपारे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

०३०९२०२१-आयसीएच-०२

समाजवादी प्रबोधिनीत आचार्य शांतारामबापू गरुड यांच्या दहाव्या स्मृतीदिनीनिमित्त त्यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.