शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

नांदारी धरणात होणार मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

तलावाच्या तिन्ही बाजूस मोठ्या डोंगररांगा असल्याने येथे जोरदार होणा-या पावसामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ मोठ्या प्रमाणात तलावात साठला जात होता. ...

तलावाच्या तिन्ही बाजूस मोठ्या डोंगररांगा असल्याने येथे जोरदार होणा-या पावसामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ मोठ्या प्रमाणात तलावात साठला जात होता. याचा परिणाम अनेक वर्षांपासून पाणीसाठ्यावर होत होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात आसपासच्या शेतक-यांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतातील पिके वाळत होती. शेतक-यांच्या तक्रारी लक्षात घेऊन ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेतून कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून जिल्हात प्रायोगिक तत्वावर काम सुरू होते. या लघु प्रकल्पाचे स्रोत बळकटी करण्याचे काम पूर्ण झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे.

येथील धरणाच्या लाभ क्षेत्रात असणारे शेतकरी काही धरणग्रस्त असून ज्या शेतक-यांच्या जमिनी ओलिताखाली नव्हत्या त्या जमिनीमध्ये काही शेतक-यांनी गाळ टाकून पिकास योग्य केल्या आहेत. पाणीसाठा मुबलक होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

कोट..

तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होणार असल्याने उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्यातील अडचण दूर होईल. संबंधित अधिका-यांनी वेळोवेळी लक्ष ठेवल्याने गाळ काढण्याचे काम समाधानकारक झाले आहे.

महिपती पाटील

शेतकरी

फोटो : नांदारी (ता. शाहूवाडी) येथील तलावातील गाळ काढण्यात आला.