शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नांदारी धरणात होणार मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

तलावाच्या तिन्ही बाजूस मोठ्या डोंगररांगा असल्याने येथे जोरदार होणा-या पावसामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ मोठ्या प्रमाणात तलावात साठला जात होता. ...

तलावाच्या तिन्ही बाजूस मोठ्या डोंगररांगा असल्याने येथे जोरदार होणा-या पावसामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ मोठ्या प्रमाणात तलावात साठला जात होता. याचा परिणाम अनेक वर्षांपासून पाणीसाठ्यावर होत होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात आसपासच्या शेतक-यांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतातील पिके वाळत होती. शेतक-यांच्या तक्रारी लक्षात घेऊन ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेतून कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून जिल्हात प्रायोगिक तत्वावर काम सुरू होते. या लघु प्रकल्पाचे स्रोत बळकटी करण्याचे काम पूर्ण झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे.

येथील धरणाच्या लाभ क्षेत्रात असणारे शेतकरी काही धरणग्रस्त असून ज्या शेतक-यांच्या जमिनी ओलिताखाली नव्हत्या त्या जमिनीमध्ये काही शेतक-यांनी गाळ टाकून पिकास योग्य केल्या आहेत. पाणीसाठा मुबलक होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

कोट..

तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होणार असल्याने उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्यातील अडचण दूर होईल. संबंधित अधिका-यांनी वेळोवेळी लक्ष ठेवल्याने गाळ काढण्याचे काम समाधानकारक झाले आहे.

महिपती पाटील

शेतकरी

फोटो : नांदारी (ता. शाहूवाडी) येथील तलावातील गाळ काढण्यात आला.