शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘जलयुक्त शिवार’चा ५४ कोटींचा आराखडा

By admin | Updated: November 5, 2015 23:48 IST

अमित सैनी : ६९ गावांची निवड; महाराजस्व अभियानाला प्रारंभ

मलकापूर : जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक गतिमान करून भूगर्भातील कमी होत असलेली पाणी पातळी वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. यंदा या अभियानांतर्गत ६९ गावांची निवड करून त्यासाठी ५४ कोटींचा आराखडा तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे परिसरातील २५ गावांसाठी आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचा प्रांरभ जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सत्यजित पाटील, शाहूवाडीचे सभापती पंडितराव नलवडे, उपसभापती पांडुरंग पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, आर. एस. चोबे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सैनी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान शासन आणि लोकसहभागातून गतिमान करून आगामी काळात जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा संकल्प आहे. यासाठी २० कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येतील. सेवा हमी कायद्यानुसार २१ दिवसांच्या आत जातीचा दाखला न दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. सत्यजित पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात लोकसहभागातून अधिक गतिमान व्हावे. सभापती नलवडे, प्रांताधिकारी खाडे, उपसभापती पाटील, डॉ. नितीन पाटील यांची यावेळी भाषणे झाली. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी स्वागत केले. नायब तहसीलदार बाजीराव पाटील, सरपंच दर्शना फाटक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शिबिरात शासनाच्या योजनेतून लाभार्थ्यास ट्रॅक्टर वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)