शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

होळीनिमित्त ५१ हजार शेणी दान करणार

By admin | Updated: March 2, 2015 00:13 IST

अचानक तरुण मंडळाचा उपक्रम : गुरुवारी स्मशानभूमीला देणार

कोल्हापूर : गेली १२ वर्षे शेणीदान उपक्रम राबविणाऱ्या शिवाजी पेठ, वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळातर्फे यावर्षीही ५१ हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ओंकार वेढे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजता वांगी बोळ येथे भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे वेढे यांनी सांगितले.आेंकार वेढे म्हणाले, पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कोल्हापुरात प्रथम मंडळाने होळी दान या उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. प्रदूषण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवित आहोत. कार्यकर्ते व सदस्यांनी एकत्र येऊन आपापसात वर्गणी एकत्र करून हा उपक्रम केला आहे. बालिंगे, गिरगांव, राक्षी, आंबेवाडी व इतर गावांतून दोन महिने अगोदर शेणी गोळा केल्या जातात. आमचा हिंदूच्या या सणाला विरोध नाही. प्रत्येकाने होळीची पूजा करावी. या उपक्रमाला तालीम, तरुण मंडळाने सहकार्य करावे.पत्रकार परिषदेस महादेव मोरे, राजू वेढे, राजू जाधव, सतीश पाटील, शशिकांत सोनाळीकर, विलास निकम, महेश पोरे, विवेक वेढे, विवेक पाटील, रवी पोतदार, विजय घोटाळे, योगेश मिणचेकर, संदीप पोवार, परेश वेढे उपस्थित होते.