शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

४५ हजार शेतकरी व्याज सवलतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:51 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या व्याज सवलतीला मुकले आहेत. जूनअखेर जिल्हा बॅँकेची १४३३ कोटी वसुली झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा परिणाम वसुलीवर झाल्याने बॅँकेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. बॅँकेच्या धोरणानुसार एकरी पीक कर्ज दिले जाते. त्याचबरोबर पाईपलाईन, शेती अवजारे खरेदीसाठी मध्यम मुदत, तर इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना ‘खावटी’ कर्जपुरवठा केला जातो. बॅँकेने २०१८-१९ या वर्षात तिन्ही कर्जप्रकारांत दोन लाख ९८ हजार शेतकºयांना १६९२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्णात ऊस उत्पादक शेतकरी अधिक असल्याने जून ते जून असे परतफेडीचे वर्ष धरले आहे. या कालावधीत कर्जाची परत करणाºया एक लाखापर्यंतच्या शेतकºयांना संपूर्ण व्याज परतावा मिळतो. एक ते तीन लाखांपर्यंतच्या शेतकºयांकडून केवळ एक टक्का व्याज वसूल केले जाते. तीन लाखांपेक्षा अधिक व मध्यम मुदत, खावटी कर्जाला विकास संस्थांचा प्रचलित व्याजदर आकारला जातो.गेल्या वर्षी जिल्हा बॅँकेने १५७० कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यांपैकी १३८८ कोटी (८८ टक्के) जूनअखेर वसूल झाले होते. यंदा वाटप केलेल्या १६९२ कोटींपैकी १४३३ कोटी (८४ टक्के) वसूल झाले आहेत. राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने थकीत कर्जाची माहिती विकास संस्थांकडून घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच मंत्र्यांकडून होत असल्याने शेतकºयांमध्ये कर्ज परतफेडीबाबत संभ्रम आहे.