शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

४५ हजार शेतकरी व्याज सवलतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:51 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या व्याज सवलतीला मुकले आहेत. जूनअखेर जिल्हा बॅँकेची १४३३ कोटी वसुली झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा परिणाम वसुलीवर झाल्याने बॅँकेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. बॅँकेच्या धोरणानुसार एकरी पीक कर्ज दिले जाते. त्याचबरोबर पाईपलाईन, शेती अवजारे खरेदीसाठी मध्यम मुदत, तर इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना ‘खावटी’ कर्जपुरवठा केला जातो. बॅँकेने २०१८-१९ या वर्षात तिन्ही कर्जप्रकारांत दोन लाख ९८ हजार शेतकºयांना १६९२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्णात ऊस उत्पादक शेतकरी अधिक असल्याने जून ते जून असे परतफेडीचे वर्ष धरले आहे. या कालावधीत कर्जाची परत करणाºया एक लाखापर्यंतच्या शेतकºयांना संपूर्ण व्याज परतावा मिळतो. एक ते तीन लाखांपर्यंतच्या शेतकºयांकडून केवळ एक टक्का व्याज वसूल केले जाते. तीन लाखांपेक्षा अधिक व मध्यम मुदत, खावटी कर्जाला विकास संस्थांचा प्रचलित व्याजदर आकारला जातो.गेल्या वर्षी जिल्हा बॅँकेने १५७० कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यांपैकी १३८८ कोटी (८८ टक्के) जूनअखेर वसूल झाले होते. यंदा वाटप केलेल्या १६९२ कोटींपैकी १४३३ कोटी (८४ टक्के) वसूल झाले आहेत. राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने थकीत कर्जाची माहिती विकास संस्थांकडून घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच मंत्र्यांकडून होत असल्याने शेतकºयांमध्ये कर्ज परतफेडीबाबत संभ्रम आहे.