शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४० लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना होणार वितरण

प्रवीण देसाईकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, अजून टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी शासनाकडून दिला जाणार आहे. हे पैसे निव्वळ निवडणुकीच्याच कामावर खर्च करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदारांना लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील स्टेशनरी खरेदी, निवडणूक कामासाठी उभारली जाणारी मंडप, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जेवण, नाश्ता, चहा त्याचबरोबर कार्यालयीन खर्च, निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे, तसेच वाहनांमधील डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.

जिल्ह्याच्या मानाने हे पैसे अपुरे असले, तरी ते पहिल्या टप्प्यातील आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने जिल्हा निवडणूक विभागाला मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संमतीने राज्य शासनाने यासाठी निधीची तरतूद करून ही रक्कम निवडणूक विभागाला दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाकडून ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाला आहे. हा निधी फक्त निवडणुकीच्या प्रशासकीय कामासाठीच खर्च केला जाणार आहे. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार