शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

राज्य शासनाकडून मंजूरी

कोपार्डे : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनामधील ठिबक, तुषार सिंचन, पाणी उपयोग आणि वितरण व्यवस्था, दुय्यम साठवणूक निचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबर काटकसरीने पाणी वापर क्षमता वृद्धीवर भर देण्यात येणार आहे. हा निधी २०१४/१५ या वर्षासाठी देण्यात आला आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने निधी देण्यात आला असून, केंद्राकडून २५० कोटी आणि राज्याकडून ६१ कोटी १३ लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीमधून सूक्ष्म सिंचनाखाली एका लाभार्थ्यांस पाच हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना पंचायत राज्य संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे, तर लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ५० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक असावेत, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यापैकी ३० टक्के महिला, अनुसूचित जातीमधील १६ आणि ८ टक्के अनुसूचित जमातीमधील असावेत. तसेच या योजनेची सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, सूक्ष्म सिंचनासाठी कमीत कमी २५ टक्के अनुदानाचा वापर पीक क्षेत्रासाठी करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)