शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत

By admin | Updated: May 25, 2016 00:18 IST

दुष्काळ दाहकतेत वाढ : एकूण १६३ गावे टंचाईग्रस्त

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत लोटली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या टंचाईग्रस्त गावांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक दुष्काळाची झळ भुदरगड, राधानगरी तालुक्यास बसत आहे. टंचाईग्रस्त गावात पिण्याचे पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन विंधन विहिरींची खुदाई करणे, खासगी विहिर अधिग्रहन करणे, अशी कामे करीत आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे त्या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ३० जूनअखेर टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.पहिल्या टप्यात प्रशासनाने ११३ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले. घोषित गावात तातडीने उपाययोजना केल्या. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांची यादी वाढत राहिली. नुकतेच पुन्हा २३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जाहीर करून प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहेत. आतापर्यंत ७३ विंधन विहिरींची खुदाई करण्यात आली आहे. विंधन विहिरीस पाणी न लागलेल्या ठिकाणी २२ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.