शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘अकरावी’च्या २१८९ जागा रिक्त राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

या अर्जांच्या छाननीसह निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया आज, गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार ...

या अर्जांच्या छाननीसह निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया आज, गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार (दि. १४) पासून सुरू झाली. त्यानंतर बुधवारअखेर प्रवेशासाठी विज्ञान शाखेसाठी ५१७, वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी २०५, ‌वाणिज्य मराठी माध्यमासाठी १३६, तर कला मराठी माध्यमासाठी ३८ आणि कला इंग्रजी माध्यमासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. दुसऱ्या फेरीतील प्रवेश क्षमता ८८५४ असून प्रवेशासाठी शिल्लक विद्यार्थी ६८५६ आहेत. त्यामुळे २१८९ जागा रिक्त राहणार आहेत. दुसऱ्या फेरीत दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि शहरातील ३४ कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचनाफलकावर निवड यादी प्रसिद्ध होईल. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी त्या दिवसापासून बुधवार (दि. २३) पर्यंत महाविद्यालयातील प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.

चौकट

बदल केलेल्यांचे प्रमाण अधिक

या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अर्जामध्ये आरक्षण, विद्याशाखा, माध्यम, पसंतीक्रम आणि पडताळणीनंतर गुणांमध्ये बदल केलेल्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

एकूण प्रवेश क्षमता : १४६८०

दाखल झालेले एकूण अर्ज : १२९६१

पहिल्या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : ९५८८

या फेरीत प्रत्यक्षात प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी : ५८३५

प्रवेशासाठी शिल्लक असलेले विद्यार्थी : ६८५६

दुसऱ्या फेरीतील प्रवेश क्षमता : ८८४५