शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्जमाफीसाठी २ लाख ६७ हजार अर्ज--अर्ज भरण्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:35 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता.

ठळक मुद्देसुमारे ५० हजार शेतकºयांनी अर्ज भरलेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. साधारणत: जिल्ह्यातून सव्वातीन लाख शेतकरी अर्ज दाखल करतील, असा सहकार विभागाचा अंदाज होता.राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी २४ जुलैपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यासाठी सहकार विभागाने महा-ई सेवा केंद्रांसह जिल्ह्यात एक हजार केंद्रांमध्ये सोय केली होती. गेले पावणेदोन महिने शेतकºयांनी या माध्यमातून अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारने २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून शेतकरी पीककर्जाची उचल करतात. सरकारने जाहीर केलेल्या निकषांत बसणाºया शेतकºयांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असल्याने, पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन सहकार विभागाने केले होते. साधारणत: थकीत कर्जदार व नियमित परतफेड करणाºया शेतकºयांची संख्या पाहिली तर जिल्ह्णात ३ लाख १७ हजार होते. एवढे आॅनलाईन अर्ज येतील, असे सहकार विभागाला अपेक्षित होते; पण गेल्या पावणेदोन महिन्यांत २ लाख ६७ हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. साधारणत: ५० हजार शेतकरी अर्ज दाखल करू शकले नाहीत.सदाभाऊ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणारआॅनलाईन अर्ज भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचा ठराव कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी(दि. २१) रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्यात केला होता. या ठरावासह मुख्यमंत्री फडणवीस यांची ते २६ रोजी भेट घेणार आहेत.मुश्रीफ आज पालकमंत्र्यांची भेट घेणारनियमित कर्जाची परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी सलग दोन वर्षांच्या कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक होते. यामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरणार आहेत. याबाबत आमदार हसन मुश्रीफ हे आज, शनिवारी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार आहेत.आॅनलाईन अर्जांची माहिती जिल्हा बॅँकेने १ ते ६६ नमुन्यांत अद्ययावत करावयाची आहे. त्यानंतर लेखापरीक्षक तपासणी करणार आहेत. आतापर्यंत २८ विकास संस्थांतर्गत २ हजार ५६९ खात्यांची तपासणी केली आहे.