शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पंढरपूर यात्रेसाठी १९० एस. टी. बसेसची सोय

By admin | Updated: June 30, 2017 17:35 IST

१० जुलैपर्यंत आगाऊ आरक्षणाची सोय

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 :श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे ३० जून ते १० जुलैदरम्यान आगाऊ आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. ४ जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्याकरिता १० जुलैपर्यंत १९० गाड्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागातून पंढरपूरच्या यात्रेसाठी ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून महामंडळाला ५२ लाखांचे उत्पन्न मिळाले. यंदाही भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील स्वतंत्र फलाटावरून पंढरपूरसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता कोल्हापूर ते पंढरपूर अशा स्वतंत्र गाड्यांची सोय करण्यात आली आहे. एकत्र येणाऱ्या भाविकांसाठी एकत्रितरीत्या गाडीचीही व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात आली आहे. या अंतर्गत आपल्या गावातून थेट पंढरपूर व परत आपल्या गावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी आरक्षणासाठी जवळच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. तसेच मध्यवर्ती बसस्थानकावर ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. भाविकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले आहे.