शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ खुले

By admin | Updated: September 21, 2016 01:07 IST

रचना अंतिम टप्प्यात : २० जागा सर्वसाधारण महिलांसाठी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ हे सर्वसाधारण गटासाठी राहणार असून २० मतदारसंघ हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाची रचना अंतिम टप्प्यात आली असून मंगळवारी पहाटेपर्यंत दोष-दुरूस्ती करून हा अहवाल घेऊन पुण्याला खास कर्मचारी रवाना करण्यात आला आहे. २३ सप्टेंबरपर्यंत मतदारसंघांच्या रचनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांपैकी ३९ जागा सर्वसाधारण गटासाठी असून त्यातील २० जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर १९ जागा सर्वसाधारण गटांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण ९ जागा असून त्यातील ५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकच जागा आरक्षित आहे. इतर मागासवर्गीय गटासाठी १८ जागा असून त्यातील ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पंचायत समितीचे एकूण १३४ गण असून त्यातील ४२ मतदारसंघ खुले असून ३६ मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी १९ मतदारसंघ आरक्षित असून त्यातील ११ महिलांसाठी व ९ सर्वसाधारण राहतील. पंचायत समितीसाठी अनुसूचित जमातीचा मतदारसंघ नाही. इतर मागासवर्गीय गटासाठी ३७ मतदारसंघ आरक्षित आहेत व त्यातील २० महिलांसाठी आरक्षित असून १७ सर्वसाधारणसाठी आहेत. २३ सप्टेंबरला मतदारसंघ रचना अंतिम करण्यात येईल. त्यानंतर ५ आॅक्टोबरला ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेसाठी तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीसाठीची आरक्षण सोडत निघेल.२० आॅक्टोबरपर्यंत हरकतीमतदारसंघाची रचना आणि आरक्षण या दोन्हीसाठी १० ते २० आॅक्टोबर या कालावधीत हरकत घेता येणार आहे. या हरकतींची विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होईल. २५ नोव्हेंबरला याबाबत गॅझेट प्रसिद्धी केले जाईल.पहाटेपर्यंत दोष-दुरुस्तीचे कामगेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या मतदारसंघांच्या रचनेचा अहवाल पुण्याला पाठविण्यात आला होता. त्याचा बारकाईने अभ्यास करून त्यातील काही त्रुटी काढण्यासाठी हा प्रस्ताव पुन्हा कोल्हापूरला पाठविण्यात आला. त्यावर मंगळवारी पहाटेपर्यंत काम करून खास माणूस पुन्हा पुण्याला मंगळवारी सकाळीच पाठविण्यात आला असून यावर आता दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे.