शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर १४ वर्षांनंतर कागलमध्ये निघाला मोर्चा

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन : विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात

जहाँगीर शेख - कागल -- संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची शासन यंत्रणेमार्फत सुरू असलेली चौकशी त्वरित बंद करावी. या मागणीसाठी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने म्हणजे मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात केली. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी किती पात्र आणि किती अपात्र हा विषय महत्त्वाचा असला तरी गेल्या १४ वर्षांनंतर तहसील कार्यालयावर तालुक्यातील एका राजकीय गटाचा असा भव्य मोर्चा या निमित्ताने निघाला.आंदोलने कागलात नेहमीच होतात आणि ही आंदोलने शिवसेना, आरपीआय, डाव्या विचारसरणीच्या संघटनाच करतात. मात्र तालुक्यातील प्रमुख राजकीय गट यापासून चार हात लांब राहिल्याचेच चित्र गेली १४ वर्षे पहावयास मिळाले. याचे कारण स्पष्ट आहे. तालुक्यातील चारही गट या ना त्या माध्यमातून सत्तेशी जुळवून घेत राहिले. त्यासाठी पक्षांतरे केली. सत्ताधारी झाल्याने मोर्चे काढायचा कोणाच्या विरोधात हा प्रश्न तयार झाला. मुश्रीफ गट तर १४ वर्षे सत्तेत होता. आता विरोधी पक्षात असल्याने योजनेतील लाभार्थींची मते तर सर्वच राजकीय गटांना हवीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचीच भाषा झाली. अपात्र की पात्र यावर चर्चाच झाली नाही. आताही होणारा विरोध पडद्याआडच आहे. चौकशी सुरू आहे शासनयंत्रणेमार्फत.१४ वर्षांपूर्वी वंदूर येथील धनगर समाजाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्यावर तत्कालीन घाटगे गटाने माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. पूर्वी विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिकांनी एकत्र येत काळम्मावाडी धरणासाठी आणि गैबी बोगद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर आता हा मोर्चा निघाला.