शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

१२५० नवे रुग्ण, ७९३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या वाढतच असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नवे १२५० रुग्ण सापडले ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या वाढतच असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नवे १२५० रुग्ण सापडले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही उच्चांकी संख्या आहे. ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ३०३ कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजरा तालुक्यात ११७ नव्या रुग्णांची भर पडली असून इचलकरंजीमध्ये ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरामध्ये १८६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २५४८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १६४० जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे, तर ९३५९ जणांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या दोन महिन्यांतील मृतांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एप्रिलच्या शेवटच्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत.

चौकट

सर्वाधिक मृत कोल्हापूर शहरातील

कोल्हापूर ०९

आपटेनगर, शाहू मंदिर, यादवनगर, शिवाजी पेठ ०२, रामानंदनगर, पायमल वसाहत, शाहूनगर, टाकाळा

हातकणंगले ०८

शहापूर, कबनूर ०२, खोत गल्ली शिरोली, रुकडी, नागाव ०२, अंबप

शिरोळ ०५

यड्राव, जांभळी, दानोळी, शिरोळ, जयसिंगपूर

करवीर ०४

शिंगणापूर ०२, भुये, वसगडे

पन्हाळा ०२

सातवे, पन्हाळा

इचलकरंजी ०२

कागल ०१

शाहूूवाडी ०१

बांबवडे

गडहिंग्लज ०१

नरवडे

राधानगरी ०१

दाजीपूर

इतर जिल्हे ०५

देगाव पंढरपूर, मंगळवेढा, इस्लामपूर, दापोली, पडवाडी (ता. वाळवा, जि. सांगली)