शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर; युद्धस्तरावर दुरुस्ती करून वीजपुरवठा 

By अनिकेत घमंडी | Updated: May 21, 2024 17:29 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला मोठा फटका बसला.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला मोठा फटका बसला. २ रोहित्र, १९० उच्चदाब आणि २७३ लघुदाब वीजवाहिनीचे खांब या वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाले. सोमवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जनमित्रांनी अविरत परिश्रमाद्वारे सर्वच मतदान केंद्रावरील वीजपुरवठा सुरळीत केला. परिणामी संबंधित मतदान केंद्रावरील विशेषत: पालघर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुलभ झाली.

पालघरमध्ये १५ आणि १६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे २२ केव्ही उच्चवाहिनीचे ८९ खांब पडले. यात एकट्या मोखाडा शाखेतील ८३ तर खोडाळा शाखेतील ६ खांबांचा समावेश होता. त्यामुळे खोच, पळसपाडा, घानवळ, नांदगाव, शिवली, झाप, पवारपाडा, चप्पलपाडा, सावर्डे या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनिल भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितिन संखे, उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण, शाखा अभियंता निखिल बनसोडे, किरण थाटे आणि जनमित्रांच्या टिमने कंत्राटदारांच्या कामगारांच्या मदतीने २२ केव्ही खोडाळा, २२ केव्ही खर्डी, २२ केव्ही मोखाडा फिडरवरील सर्व मतदान केंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने प्रसंगी ६०० मीटरपर्यंत खांद्यावर खांब वाहून जलदगतीने काम पूर्ण करण्यात आले. परिणामी सोमवारी संबंधित मतदान केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यात मदत झाली. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

टॅग्स :palgharपालघरelectricityवीजmahavitaranमहावितरण