शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन माेजणीला ग्रामस्थांचा विराेध

By मुरलीधर भवार | Updated: May 17, 2023 15:15 IST

जागेचा माेबदला एनआरसी कंपनीला देऊ नका; जागा आमची असल्याने माेबदला आम्हाला द्यावा ग्राम विकास शेतकरी संस्थेची मागणी

कल्याण-कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या जागेची माेजणी करण्यासाठी आज अधिकारी जागेवर पाेहचले हाेते. या माेजणीला आंबिवली आणि माेहिली गावातील ग्रामस्थांनी विराेध केला आहे. या प्रकल्पात आमची जागा बाधित हाेत असताना जागेचा माेबदला एनआरसी कंपनीला देण्यात येऊ नये अशी मागणी ग्राम विकास शेतकरी संस्थेने केली आहे. विराेध करणाऱ्या ग्रामस्थांना पाेलिासांनी ताब्यात घेतले. विराेध केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे पाेलिसांनी ग्रामस्थांना सांगितले.

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया कल्याण प्रांत कार्यालयाकडून राबविली जाणार आहे. त्यापूर्वी आज जागा माेजणीकरीता अधिकारी पाेहचले. त्याठिकाणी ग्राम विकास शेतकरी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह प्रकाश पाटील, एकनाथ पावशे, मंगल कुरले आदी ग्रामस्थ सहभागी झाले हाेते. एनआरसी कंपनी २००९ सालापासून बंद आहे. या कंपनीत टाळेबंदी लागू करण्यात आली हाेती. कंपनीने जागेचा व्यवहार रहेजा बिल्डरशी केला हाेता. ताे व्यवहार बेकायदेशीर ठरविला गेला. त्यानंतर कपनीने जागेचा लिलाव केला. कंपनीची जागा अदानी उद्याेग समूहाने लिलावात घेतली. त्याठिकाणी लाॅजीस्टीक पार्क उभारला जाणार आहे. कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पात एनआरसी कंपनीची जागा बाधित हाेत आहे. कंपनीला आैद्याेगिक कारणासाठी माेहिली गावातील ग्रामस्थांच्या वाडवडिलांनी जागा दिली हाेती. कंपनी बंद आहे. तिने जागा लिलावात अदानी उद्याेग समूहाला दिली आहे. त्यामुळे कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्प प्रशासनाने कंपनीच्या जागेचा माेबदला एनआरसी न देता ग्रामस्थांना द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान कंपनी बंद असल्यापासून कंपनीकडे कामगारांची थकीत देणी आहे. त्याचबराेबर कंपनीने कल्याण डाेंबिवली महापालिकेचा १५० काेटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. ही देणी कंपनी जाे पर्यंत चुकती करीत नाही. ताेपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या जागेचा माेबदला दिला जाऊ नये अशी मागणी कामगार संघटना आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी यापूर्वीच केली आहे.