शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 13:23 IST

काव्य संग्रहाला ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी साहित्य पुरस्कार ’ जाहीर झाला आहे.

काव्य संग्रहाला ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी साहित्य पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. १६ जून रोजी पुणो येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात होणा:या विद्रोही साहित्य संमेलनात कवियत्री भारती यांना हा साहित्य पुरस्कार प्रदान केला जणार आहे. त्यामध्ये शमीभा पाटील, मुबारकभाई शेख, विश्वंभर वराट, विजयमाला वाठोरे, सिद्दीकभाई शेख आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच साहित्य पुरस्कारासाठी ज्योती भारती यांच्यासह अभिनेते किरण माने, लेखिका प्रज्ञा बागुल, कवी विकी कांबळे तसेच दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार गणोश खंडाळे यांच्या साहित्याची निवड झाली आहे.

लोकमत पुणोचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. लेखक, कवी, व्यंगचित्नकार डॉ. सुहासभाई मुळे हे संमेलनाचे प्रमुख पाहुणो असणार आहेत. जेष्ठ कवी, प्रकाशक चंद्रकांत वानखेडे तसेच कवी, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची विशेष उपस्थिती असणार आहे अशी माहिती सचिव अमोल घाटविसावे आणि आयोजक राजू वाघमारे यांनी दिली आहे.

कवियत्री भारती यांच्या बोलावं म्हणतेय, या काव्य संग्रहाला यापूर्वी सोलापूर वडशिवणो येथील गावगाडा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके यांच्या हस्ते गावगाडा पुरस्कार नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला. याबरोबरच गेल्या वर्षी फेसबुकवरील लॉकडाउनच्या कविता या भारती यांच्या विशेष उपक्र मासाठी न्यायिक लढा पत्नकार संघाकडून त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. काही वर्तमानपत्रतून भारती यांनी सदर लेखनही केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण