शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फेरीवाल्यामुळेच स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांची केडीएमसीकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:32 IST

Kalyan : महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्याची कंट्रोल रुम महापालिका मुख्यालयात आहे. सीसीटीव्ही कार्यान्वीत होऊ देखील सीसीटीव्हीचे भय फेरीवाल्यांना नाही. त्यांच्याकडून रस्ता आडविला जात आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. याची तक्रार वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यावर फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील शिवाजी चौक ते महंमद अली चौक, महंमद अली चौक ते दीपक हॉटेल, दीपक हॉटेल ते एसीटी डेपो, एसटी डेपो ते बैलबाजार चौक, बैलबाजार ते शिवाजी चौक या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाजी चौक ते महंमद अली चौक , महंमद अली चौक ते दीपक हॉटेल या मार्गावर फेरीवाल्यांचे बस्तान आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहे. या सीसीटीव्ही अंतर्गत चौकात घडणारा अपघात, गुन्हा, वाहतूक कोंडी, फेरीवाले सर्व काही नियंत्रीत केले जाणार आहे. त्याची कंट्राल रुम महापालिका मुख्यालयात आहे. या कंट्रोल रुममधून २२० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येते. सीसीटीव्ही लावण्यात आलेले असताना फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसतात. वाहतूक कोंडी त्यांच्यामुळे होते. त्यांना सीसीटीव्हीचे भय नाही.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, कंट्रोल रुमच्या आधारे २२० ठिकाणी लक्ष ठेवणो शक्य आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करणो शक्य आहे. संबंधित प्रभाग अधिका:यांनी तातडीने फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिका:यांनी दिले आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प १४४५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी सीसीटीव्ही लावण्यावर ७१ कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीसीटीव्हा लावून देखील त्याचा उपयोग महापालिकेची यंत्रणा करणार नसेल. फेरीवाल्यामुळे वाहतूक कोंडी होते हे चित्र सीसीटीव्हीत कैद होऊन देखील प्रभाग अधिकारी कारवाई करणार नसतील. तर उभारलेल्या यंत्रणोचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण