शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आधीच पाणी टंचाई, त्यात जलवाहनी फुटण्याचे सत्र सुरूच

By अनिकेत घमंडी | Updated: March 9, 2023 12:51 IST

सततच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावा महिना।अशी टीका येथील रहिवासी करत आहेत.

डोंबिवली: डिसेंम्बर महिन्यापासून येथील २७ गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात सीसी रत्यांच्या कामामुळे एमआयडीसी भागातील अनेक ठिकाणी खोदकाम आणि अन्य कामात जलवाहिनीला धक्का लागल्याच्या कारणाने त्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

या सततच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावा महिना।अशी टीका येथील रहिवासी करत आहेत. जेथे काम करायचे आहे त्या ठिकाणी वेळीच नियोजन करून एमएमआरडीए, एमआयडीसी, महापालिका या यंत्रनांनी जर लक्ष दिले तर अशा घटना घडणार नाहीत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, या सर्व यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय नसल्याने अशा समस्या येत आहेत, वारंवार सांगूनही, तक्रारी करूनही काहीही फायदा होत नसून उलट रोज नव्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी राहणे मुश्किल।झाल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

सातत्याने याबाबत आवाज उठवला आतापर्यंत या सीसी रस्त्याच्या कामामुळे २७ वेळा जलवाहनी फुटली असून सहा महिन्यांपासून हा त्रास जाणवत आहे. पण कोणतीही यंत्रणा याकडे गांभीर्याने बघत नाही ही रहिवाश्यांची शोकांतिका आहे : राजू नलावडे, दक्ष नागरिक.

टॅग्स :kalyanकल्याण