शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता

By मुरलीधर भवार | Updated: February 2, 2023 20:34 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवर उद्या ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य सरकारने दोन विनंती अर्ज न्यायालयाच्या रजिस्टारकडे सादर केल्याने उद्याची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भातील माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. २७ गावातून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पाटील यांनी दाखल करीत १८ गावे वगळण्या येऊ नये अशी मागणी केली आहे. या याचिकेवर ९ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकार आणि महापालिकेने ठळक मुद्यांचे दोन पानी टिपण न्यायालयास सादर करावे असे न्यायालयाने आदेशित केले होते. या याचिकेवर अंतिम सुनावणी घेऊन ही याचिका निकाली काढली जाईल असे संकेत न्यायालयाने दिले होते. यासंदर्भात उद्या ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होती. तत्पूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेने न्यायालयाच्या रसिस्टाकडे पत्र दिले आहे की, या प्रकरणातील काही अतिरिक्त कादगपत्रे न्यायालयास सादर करायची आहे. त्यासाठी चार आठवडय़ाचा वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही काही मार्गदर्शन घ्याचचे आहे. याशिवाय आणखीन एक अतिरिक्त सत्यप्रतिज्ञा पत्र न्यायालयास सादर करावयाचे आहे. त्याकरीता दोन आठवडय़ाची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या या दोन अर्ज वजा पत्रांमुळे उद्याची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :kalyanकल्याण