शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्य सरकार, केडीएमसीची सर्वोच्च न्यायालयात धाव; लीव्ह पिटीशन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 00:23 IST

१८ गावांचे प्रकरण : लीव्ह पिटीशन दाखल

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपातून १८ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या निकालाविरोधात राज्य सरकार आणि केडीएमसीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी २०१५ पासून होत होती. मात्र, राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे केडीएमसीतून वगळण्याचा आदेश काढला. तसेच गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेस उच्च न्यायालयात संदीप पाटील यांनी याचिका दाखल करत आव्हान दिले होते. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारची प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती. मात्र, या आदेशाला कोणी स्थगिती आदेश मिळवू नये, यासाठी पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर रज्य सरकार आणि केडीएमसीने स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल केली आहे. या वृत्ताला महापालिकेचे वकील राव यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, ही गावे केडीएमसीत राहणार की वगळणार, हा प्रश्न अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने केडीएमसीची निवडणूक घेण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येणार नाही. १८ गावांचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत केडीएमसीची निवडणूक कधी घ्यायची, हे निश्चत होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली