शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार, केडीएमसीची सर्वोच्च न्यायालयात धाव; लीव्ह पिटीशन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 00:23 IST

१८ गावांचे प्रकरण : लीव्ह पिटीशन दाखल

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपातून १८ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या निकालाविरोधात राज्य सरकार आणि केडीएमसीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी २०१५ पासून होत होती. मात्र, राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे केडीएमसीतून वगळण्याचा आदेश काढला. तसेच गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेस उच्च न्यायालयात संदीप पाटील यांनी याचिका दाखल करत आव्हान दिले होते. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारची प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती. मात्र, या आदेशाला कोणी स्थगिती आदेश मिळवू नये, यासाठी पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर रज्य सरकार आणि केडीएमसीने स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल केली आहे. या वृत्ताला महापालिकेचे वकील राव यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, ही गावे केडीएमसीत राहणार की वगळणार, हा प्रश्न अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने केडीएमसीची निवडणूक घेण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येणार नाही. १८ गावांचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत केडीएमसीची निवडणूक कधी घ्यायची, हे निश्चत होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली