शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विज्ञानोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

By सचिन सागरे | Updated: December 18, 2022 16:13 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी

डोंबिवली :

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देणारे प्रदर्शन विज्ञानोत्सवामध्ये सादर केल्याचे लोकमान्य गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी गार्गी चव्हाण या विद्यार्थिनीने सांगितले.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा टिळकनगर विद्यामंदिर येथे रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसीचे शिक्षणाधिकारी विजय व्ही. सरकटे यांच्या हस्ते विज्ञानोत्सवाचे उद्घाटन झाले. 

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, बायोगॅस सयंत्र, पर्यावरणस्नेही वातानुकूलित यंत्र यासारख्या विषयावरील प्रयोग ठेवण्यात आले होते. सदर विज्ञानोत्सवामध्ये केडीएमसी क्षेत्रातील तसेच ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरातील सुमारे ३० शाळेतील ५५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. 

विज्ञान या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतुहुल वाढविणे, नविन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने मंडळाचा शिक्षण विभागातर्फे विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वैज्ञानिक खेळ, चित्रफीत, नवनवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान याची अनोखी सफर विद्यार्थ्यांना या विज्ञानोत्सवाच्या माध्यमातून घडली.