शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘होऊ दया चर्चा’ रद्द केल्याच्या निषेधार्थ ‘ठाकरे’ गटाचा मूक मार्च

By प्रशांत माने | Updated: October 8, 2023 20:27 IST

उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ दया चर्चा’ हा कार्यक्रम ठिकठिकाणी चालू होता.

डोंबिवली : उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ दया चर्चा’ हा कार्यक्रम ठिकठिकाणी चालू होता. परंतू उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पुढील होणारे डोंबिवलीतील कार्यक्रम पोलिसांनी नोटीस बजावत रद्द केले. याच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संध्याकाळी  मूक मार्च काढण्यात आला होता. मानपाडा रोडवरील पक्षाच्या मध्यवर्ती शहर शाखेतून निघालेला मूक मार्च हा इंदिरा चौकापर्यंत काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 दंडाला आणि तोंडाला काळया फिती, तसेच हातात मेणबत्ती आणि पेटत्या मशाली घेऊन ठाकरे गटाचे सदानंद थरवळ, तात्या माने, विवेक खामकर, वैशाली दरेकर राणे, मंगला सुळे, अभिजीत थरवळ, संदीप नाईक, राहुल चौधरी यांसह अन्य पदाधिकारी आणि मोठया संख्येने कार्यकर्ते मूक मोर्चात सहभागी झाले होते. लोकशाही नको, स्वातंत्र्य नको, चर्चा नको, फक्त आणि फक्त... पण जनता सुज्ञ आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्य आमच्या हक्काचे अशा लिखाणाचे फलक झळकविण्यात आले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली