शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 18:13 IST

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे.

कल्याण-उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर फेसाचा तवंग साचला आहे. याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीने लक्ष वेधले आहे. 

म्हारळमधून वाहत येणारा नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रत सोडले जात आहे. हा नाला नदी पात्रत मिळसतो. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषित पाणी ज्याठिकाणी पाणी पंपिंग केले जाते. त्याठिकाणी जाऊन मिसळते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रविंद्र लिंगायत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी या प्रदूषणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रदूषणाचा व्हीडीओच त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरीकांना त्वचारोग आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर नदीतील मासे आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी समितीच्या वतीने विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी अनेकवेळा नदी पात्रत उपोषण केले आहे. त्यानंतर नदी पात्रतील जलपर्णी दूर करण्यासाठी हर्बल फवारणी केली गेली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ लाख रुपये खर्च केले गेले. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. नदी मिसळणारे नाले वळविण्याकरीता महापालिकेने मास्टर प्लान तयार केला होता. मे २०२२ पर्यंत नदीचे प्रदूषण रोखले जाईल असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला होता. तो दावा फोल ठरला असल्याचे लिंगायत यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रदूषणावर गॅबीयन बंधा:याचा उतारा महापालिकेने शोधला होता. बंधाराही बांधला. मात्र म्हारळमधून वाहणारे नाल्याचे सांडपाणी रोखले गेले नसल्याचे तसेच नाला वळविला आहे तर तो नेमका कुठे वळविला आहे. मग पाणी थेट नदी पात्रत कसे मिसळत आहे. असे अनेक प्रश्न लिंगायत यांनी उपस्थित केलेआहेत.

टॅग्स :kalyanकल्याण