शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव

By मुरलीधर भवार | Updated: December 26, 2023 17:18 IST

डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते.

मुरलीधर भवार,कल्याण: डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते. हे आरक्षण विकसीत केले गेले नाही. त्यामुळे बाजार समितीने महापालिका प्रशासनास विचारात न घेता या आरक्षित भूखंडाचा जाहिर लिलाव सुरु केला आहे. त्यासाठी जाहिर प्रसिद्ध केली आहे. यावरुन काेट्यावधी रुपो किंमतीच्या भूखंडाचे महापालिकेस काही साेयरसूतक नसल्याचे उघड झाले आहे.

बाजार समितीचे सभापती कपील थळे यांच्या सहीनिशी बाजार समितीकडून एक जाहिर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाजार समितीच्या जागेवर महापालिकेने ३ हजार ३३८ चौरस मीटर जागेवर पाेस्ट आ’फिस आणि पिकनिक स्पा’टकरीता आरक्षण टाकण्यात आले होते. या जागेवरील आरक्षण महापालिकेने विकसीत केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या या आरक्षित भूखंड जसा आहे तसा भाडे करारावर देण्याचा लिलाव जाहिर केला आहे.

या प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारे आरक्षित भूखंड भाड्यावर देता येत नाही. हा प्रकार बेकायदेशीर आहे. मात्र जाहिर लिलाव निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी बाजार समितीने महापालिकेस काही एक कळविले नाही. याविषयीचे पत्र महापालिकेस बाजार समितीकडून प्राप्त झालेले नाही.

बाजार समितीचे उपसचिव कनीक पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितेल की, जागा बाजार समितीची आहे. त्यावर आरक्षण महापालिकेने टाकले. त्याला दहा वर्षे झाली तरी महापालिकेने आरक्षण विकसीत केले नाही. त्यामुळे लिलाव जाहिर केला आहे. त्यात बेकायदेशीर काही नाही.मात्र जे. पी. फिशींग अँड रिसॉर्ट कंपनीचे भागीदार जावेद पठाण यांनी बाजार समितीच्या लिलावास हरकत घेतली आहे. कंपनीचे भागीदार पठाण यांनी सांगितले की, ४९ हजार चौरस मीटरचा भूखंड महापालिकेने करारनामा करुन बीआेटी तत्वावर विकसीत करण्यासाठी ३० वर्षे कालावधीकरीता दिला होता. हा भूखंड कंपनील हस्तांततरीत केल्याशिवाय महापालिकेने कंपनीकडून भाडे वसूल करु नये असा आदेश न्यायालयाचा होता. तरी देखील कंपनीने आत्तापर्यंत १ कोटी पेक्षा जास्त भाडे महापालिकेस भरले आहे. जागा महापालिकेने हस्तांतरीत न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने २ महिन्यात जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. महापलिका अपिलात गेली. उच्च न्यायालयाने अपील सेशन कोर्टात पाठविले. सेशनने अपील रद्द केले. त्यानंतही ताबा मिळाला नाही म्हणून २०२३ साली अवमान याचिका दाखल केली. कंपनीच्या करारनाम्यातील २२०० मीटरची जागा बाजार समिती लिलावात कशी काय काढू शकते असा सवाल उपस्थित केला आहे. अनन्था या प्रकरणी सुद्धा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा बाजार समितीला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMuncipal Corporationनगर पालिका