शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती

By मुरलीधर भवार | Updated: January 6, 2024 16:10 IST

जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नागरीकांचा आरोप

कल्याण-पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या दीपक गायकवाड याने चार जवळपास ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या नागरीकांनी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेल्या नागरीकांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती घेटे यानी नागरिकांना दिली आहे.काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या खेळणी विक्री व्यावसायिक दीपक याने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली. दीपक याच्या वरिोधात अटकेची कारवाई केल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी दीपक याच्यासह त्याच्या साथीदार आणि कुटंबियांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात दीपक वगळता अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. या दरम्यान शनिवारी सकाळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली.

यावेळी प्रत्येक नागरिकांनी त्यांची व्यथा घेटे यांच्याकडे मांडली. अरविंद माेरे यांनी सांगितले की, दीपक याने विविध कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. जवळपास ३ हजार ५०० लोकांनी गायकवाड यांच्याकडे पैसे गुंतविले होते. जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली दीपक गायकवाड याने नागरिकांना फसविले आहे. यावेळी घेटे यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे. पुढील कारवााईही होणार आहे. नागरीकांनी जास्तीचे पैसे कमाविण्याच्या आमिषापोटी पैसे दिले होते. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गुंतवणूक केली आहे. दीपक काय करतो याची माहिती नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती. पैसे गुंतविले हे मान्य आहे. त्याचा तपास ही केला जाणार आहे. परंतु नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

टॅग्स :kalyanकल्याण