शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली, शरद पवारांचा मास्टर स्ट्राेक; राजू पाटील यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Updated: May 2, 2023 21:20 IST

मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले. 

कल्याण- आज शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार हाेण्याची घाेषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय हालचाली थांबविण्याकरीता शरद पवार यांचा हा मास्टर स्टाेक असावा असे वक्तव्य मनसे आमदार पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी जाे निर्णय घेतला आहे. त्यावर मनसे आमदार पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज शरद पवार याच्यावरील लाेक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात पवार यांनी हा निर्णय जाहिर करताच राजकारणात एकच खळबळ माजली आणि विविध राजकीय चर्चांना उधाण आले. 

मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले. कल्याण डाेंबिवली महापालिका निवडणूकीत मनसे काेणाशी हातमिळवणी करणार का असा सवाल पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, अजिबात नाही. आम्ही आत्तापर्यंत काेणाशीही हातमिळवणी केलेली नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्हाला तसे आदेशही नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की स्वतंत्रपणे निवडणूका लढवावी. कल्याण डाेंबिवलीचा विचार केल्यास एक वेळेस आम्ही सत्तेच्या जवळ जाऊन आलाे. मात्र सत्तेचा विचार केला नाही. 

महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडतात. त्यावर पाटील यांनी सांगितले की, अर्थातच या गाेष्टी पाहून आम्हाला दुखच हाेते. जी कामे असतात ती बाजूला राहतात. त्यांच्या तडजाेडीच्या राजकारणात ते व्यस्त असतात. त्यामुळे लाेकांची कामे हाेत नाही. लाेकांची कामे रेंगाळली जातात. एक स्थीर सरकार हे देशाच्या राज्याच्या हिताचे असते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaju Patilराजू पाटील