शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

गहाळ झालेले ४० मोबाईल पोलिसांनी केले परत 

By सचिन सागरे | Updated: June 25, 2023 18:05 IST

विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४० मोबाईल कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने शोधून काढत मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे.

कल्याण : विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४० मोबाईल कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने शोधून काढत मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे. कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. 

चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. कल्याण गुन्हे शाखा घटक तीनच्या पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे ४० मोबाईल शोधून काढले आहे. ते मोबाईल फोन धारकांना बोलावून त्यांना मोबाईल परत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, संजय माळी, पोलीस हवालदार विलास कडू, बालाजी शिंदे व बापूराव जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMobileमोबाइल