शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

कल्याण तालुक्यातील गुरचरण जमिनीवरील हजारो अतिक्रमणधारकांना नोटिसा

By मुरलीधर भवार | Updated: November 23, 2022 16:05 IST

सात दिवसात जागा खाली करण्याचे आदेश

कल्याण- कल्याण तालुक्यातील गुरचरण जमीनीवरील अतिक्रमणधारकांना कल्याण तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत २ हजार जणांना आत्तार्पयत नोटिसा बजावून सात दिवसात जागा खाली असे बजावले आहे. अन्यथा तहसील कार्यालयाकडून कारवाई केली जाईल. या नोटिसामुळे हजारो नागरीक हवालदिल झाले आहे.

कल्याण तालुक्यात जवळपास २७ तलाठी आहे. या तलाठ्यामार्फत आत्तापर्यंत २ हजार जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. गुरचरण जमिनी या सरकारी असून त्या गुरांच्या चरण्यासाठी राखीव असतात. मात्र अनेकानी या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी पंजाब राज्यातील न्यायालयात याचिका न्याय प्रविष्ट आहे. या याचिकेच्या आधारे राज्यातील गुरचरण जमीनीवर अतिक्रमण या वर्षा अखेर निष्कासीत करणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार कल्याण तहसील कार्यालयातून नागरीकाना नोटिसा पाठविण्याचे काम सुरु आहे.

कल्याण तालुक्यात १०० पेक्षा जास्त गावे आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ सहा हजार ५७१ हेक्टर इतके आहे. यापैकी गुरचरण जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. तहसील कार्यालयाकडून नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्याचा पुढील निर्णय हा न्यायालय अथवा सरकार घेऊ शकते असे सरकारी यंत्रणे कडून सांगण्यात येत आहे. कल्याण पूर्व भागातील कचोरे येथे राहणारे सुभाष वर्मा यांनाही नोटिस आलेली आहे. त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत राहतात.त्यांच्या घराला महापालिकेचा टॅक्स आहे. महापालिकेस टॅक्स भरल्यावर त्यांची मालमत्ता बेकायदा कशी काय असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान माजी महापौर रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, हजारो लोक या गुरचरण जमीनीवर वास्तव्य करुन आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केल्यास ते बेघर होतील. न्यायालयाचे आदेश असले तरी राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष देऊन नागरीकांना दिलासा द्यावा.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका