शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राष्ट्रवादी कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष, युवक ठाणे जिल्हाध्यक्षांचा पदाचा राजीनामा

By अनिकेत घमंडी | Updated: May 4, 2023 18:12 IST

पाटील कुटुंबियांच्या वतीने सुमित सोनके यांनी ही माहिती समाज माध्यमांद्वारे दिली.

डोंबिवली : माजी खासदार शरद पवार तुम्ही तर आमचे राजकीय गुरू तुम्ही घेतला संन्यास मग आम्ही काय करू असे म्हणत पक्षाचे कल्याण जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, युवक ठाणे जिल्ह्याध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह राज जोशी आदींनी त्यांचे राजीनामे गुरुवारी पक्षाकडे दिले. पाटील कुटुंबियांच्या वतीने सुमित सोनके यांनी ही माहिती समाज माध्यमांद्वारे दिली.

वंडार पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हंटले की, त्यांनी त्यांचे राजकीय कारकीर्द शरद पवार यांच्यासोबत चालू केले आणि त्यांनाच ते राजकारणातील गुरू मानतात. मधल्या काळात मला माझ्या कुटुंबीयांना पक्षांतराबाबत खूप त्रास दिला गेला. ( माझ्या मुलाची हत्या केली. ) तरी सुद्धा मी आपल्या सोबत आपल्याच पक्षाचेच काम केले असेही पाटील म्हणाले.

त्यामुळे आता जर पवार यांनी पक्ष अध्यक्षचा राजीनामा दिला तर आमचा जाणता राजा आम्ही कोणाला बोलणार. पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्ही कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष, कल्याण डोंबिवली युवक अध्यक्ष राजीनामे देत आहोत ते तात्काळ मंजूर करावेत. खूप कार्यकर्ते व्यथित असून रडत आहेत. किती जणांना आम्ही शांत करावे त्यामुळे तुम्ही राजीनामा मागे घ्यावा अन्यथा आमचे राजीनामे।मंजूर करावेत असे म्हणत त्यांनी राजीनामा पत्र दिल्याचे सांगण्यात आले.