शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कल्याण डोंबिवली रेल्वे हद्दीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट; तीन महिन्यात ३९० मोबाइल चोरीच्या घटना अन्य ८० प्रकारचे गुन्हे

By अनिकेत घमंडी | Updated: March 29, 2023 18:42 IST

महागडे मोबाइल चोरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डोंबिवली- मध्य रेल्वेच्या कल्याण व डोंबिवली या गर्दीच्या रेल्वे स्थानकातून मोबाइल चोरीच्या घटनात वाढ झाली असून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जानेवारी ते मार्च तीन महिन्यात सुमारे ३५० तर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात ४० मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून असे एकूण सुमारे ३९० मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत.

महागडे मोबाइल चोरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले की, सर्वधिक चोरीच्या घटनेत मोबाइल चोरोचे प्रमाण जास्त आहे, त्यासह अन्य सुमारे ५० गुन्हे नोंदवले असून ३५ टक्के चोरीची उकल करण्यात यश आले असून अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. डोंबिवली जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने म्हणाल्या की ४० पैकी १२ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यासह अन्य ३१ गुन्हे घडले असून, त्यात पोक्सो, अपहरण, लाईन क्रॉस, अन्य गुन्हे, दुखापत,फसवणूक, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

त्या ३१ गुन्ह्यांपैकी १३ गुन्ह्यांची उकल।झाली असून अन्य तपास सुरू असल्याचे सांगण्यात।आले. कल्याण हे जंक्शनचे स्थानक असून तेथे लांबपल्याचा शेकडो ट्रेन थांबतात, तसेच लोकलही थांबतात, डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक।असून या।दोन्ही स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील तुलनेने जास्त असते. प्रवाशांनी सतर्कता दाखवून प्रवास करावा, सहप्रवाशांना देखील सहकार्य।करावे जेणेकरून चोरीच्या घटनांवर आळा बसेल. मोबाइलवर।लोकल डब्याच्या दरवाजात बोलणे, प्रवासात झोप आल्यास मोबाइल व्यवस्थित न ठेवणे यासह अन्य छोट्या निष्काळजीच्या कारणांनी चोरीच्या घटना घडतात तेव्हा सतर्क राहून प्रवास करावा असे आवाहन पोलिसांनी।केले आहे.