शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार नेटवर्क होतंय गायब, ‘कॉल ड्रॉप’ने कल्याणकर हैराण

By सचिन सागरे | Updated: September 15, 2022 19:36 IST

नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.   

कल्याण : शहरातील मोबाईलचे नेटवर्क मागील काही दिवसांपासून वारंवार गायब होत असून ‘कॉल ड्रॉप’ होत असल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त झाले आहेत. डिजिटल इंडिया बनविण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहारातील रकमांच्या देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र, नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.   

शहरातील सर्वच मोबाईल ग्राहकांकडे विविध कंपन्यांचे सीम कार्ड आहेत. शहरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र, वारंवार नेटवर्क गायब होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, फोन लागला तर आवाज ऐकू न येणे, बोलता-बोलता फोन मध्येच कट होणे अशा तक्रारींनी मागील काही दिवसांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत.

कस्टमर नंबरला अनेकवेळा कॉल केला, कॉल लागताच कंपन्यांकडून ऑफरची रीघ लागल्याचे रवी जाधव यांनी सांगत कंपन्या केवळ चांगली सेवा देण्याचे आश्वासन देतात मात्र सेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

टॅग्स :Mobileमोबाइलkalyanकल्याण