शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वारंवार नेटवर्क होतंय गायब, ‘कॉल ड्रॉप’ने कल्याणकर हैराण

By सचिन सागरे | Updated: September 15, 2022 19:36 IST

नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.   

कल्याण : शहरातील मोबाईलचे नेटवर्क मागील काही दिवसांपासून वारंवार गायब होत असून ‘कॉल ड्रॉप’ होत असल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त झाले आहेत. डिजिटल इंडिया बनविण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहारातील रकमांच्या देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र, नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.   

शहरातील सर्वच मोबाईल ग्राहकांकडे विविध कंपन्यांचे सीम कार्ड आहेत. शहरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र, वारंवार नेटवर्क गायब होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, फोन लागला तर आवाज ऐकू न येणे, बोलता-बोलता फोन मध्येच कट होणे अशा तक्रारींनी मागील काही दिवसांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत.

कस्टमर नंबरला अनेकवेळा कॉल केला, कॉल लागताच कंपन्यांकडून ऑफरची रीघ लागल्याचे रवी जाधव यांनी सांगत कंपन्या केवळ चांगली सेवा देण्याचे आश्वासन देतात मात्र सेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

टॅग्स :Mobileमोबाइलkalyanकल्याण