शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

उल्हासनगरात पाणी प्रश्नावर आयुक्ताकडे बैठक, मोफत मिळणार पाणी टँकर आमदार किणीकर यांनी वाचला समस्यांचा पाडा 

By सदानंद नाईक | Updated: April 2, 2025 20:51 IST

उल्हासनगरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ठेवलेल्या बैठकीत आमदार बालाजी किणीकर यांनी समस्यांचा पाडा वाचून दाखविला. अखेर पाणी गळती, समसमान पाणी पुरावठयाचे आश्वासन आयुक्तानी देऊन नागरिकांना पाणी टँकर मोफत देणार आहेत. असी माहिती आमदार किणीकर यांनी दिली.

 उल्हासनगरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होतो. असा नागरिकांचा आरोप आहे. आमदार बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने, बुधवारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाडा आमदार किणीकर यांनी वाचून दाखविला. यावेळी ठाकरेगटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, दिलीप गायकवाड, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, शांताराम निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पाणी गळती वाढल्याने गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे सुभाष टेकडी येथील नागरिकांनी सांगून भीषण पाणी टंचाईची माहिती दिली.

 महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी एका उपयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका समिती स्थापन करण्याचे आश्वासन देऊन एका आठवड्यात पाणी गळतीची समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समसमान पाणी पुरवठा संकल्पना राबवून नागरिकांसाठी पाणी टँकर मोफत करण्याला मंजुरी दिली. असी माहिती बालाजी किणीकर यांनी पत्रकारांना दिली. सुभाष टेकडी परिसरातील ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्येला रात्री बेरात्री अपुरा पाणी होत आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर