शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव : माधव जोशी

By अनिकेत घमंडी | Updated: March 11, 2024 10:33 IST

टाटा एक विश्वास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

डोंबिवली: टाटा समूहासाठी  समुदाय हा केवळ व्यवसायातील एक भागीदार नाही, तर प्रत्यक्षात त्याच्या अस्तित्वाचा मूळ हेतू आहे,काही कंपन्या त्यांच्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवतात पण त्यापलीकडे जाऊन सचोटी, गुणवत्ता ,विश्वास आणि इतर मूल्यांशी तडजोड न करता समाजासाठी संपत्ती निर्माण करून जनतेचा सन्मान मिळवणाऱ्या फार कमी आहेत, असे लेखक माधव जोशी यांनी सांगितले. टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव असल्याचे ते म्हणाले.

' टाटा एक विश्वास ' या त्यांच्या पुस्तकाचे मोरया प्रकाशन ने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक  यांच्याहस्ते रविवारी शब्दांगण या साहित्यिक उपक्रमाच्या २५२ व्या सत्रात संपन्न झाले.

ध्रुव आय ए एस अकादमी आणि डोंबिवलीकर कल्चर क्लबचे प्रभू कापसे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.सानिका हिने सूत्र संचालन केले.त्यावेळी जोशी यांचे ' माझी टाटा विश्वातील सफर ' या विषयावर भाषण आणि प्रश्नोत्तरे हा कार्यक्रम रंगला.  टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या संस्था टाटा ट्रस्टने स्थापन केल्या. त्यामुळेच आपल्या देशात टाटा समूहाविषयी भक्तिभाव असे जोशी यांनी प्रतिपादन केले.