शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कल्याण-शीळ रस्ते प्रकल्प बाधितांचे बेमुदत उपोषण सुरु

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2022 17:04 IST

मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

कल्याण-कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सीमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. या रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मोबदला मिळालेला नाही. मोबदला लवकर देण्यात यावा यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने आजपासून काटई नाक्याजवळ बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या बेमुदत उपोषणात गजानन पाटील, गणेश म्हात्रे, कर्सन पाटील, महादेव ठाकूर, सुभाष पाटील आदी प्रकल्प बाधित शेतकरी सहभागी झाले आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटकरणाचे काम सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु आहे. काम आत्तार्पयत ७० टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. मात्र कल्याण ते शीळ दरम्यान शेतक:यांची जमीन प्रकल्पात बाधीत झालेली आहे. या शेतक:यांना सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नाही. यापूर्वी रस्तयाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. तेव्हा देखील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यासाठी समिती गठीत केली होती. या समिताचा अहवाल चार वर्षे उलटून गेली तरी अद्याप सादर करण्यात आलेले नाही. त्यानंतर पुन्हा नव्याने समिती गठीत केली गेली. त्याचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी होते.

त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयात खासदारांच्या उपस्थित बैठक झाली होती. त्यावेळी भूसंपादनाची संयुक्त मोजणी करण्याचे ठरले होते. ७ ते ८ हेक्टर जमीनाचा मोबदला अद्याप बाधीतांना मिळालेला नाही. थेट वाटाघाटीने हा मोबदला देण्याचे ठरले होते. समृद्धी महामार्गाच्या धरतीवर रेडीरेकनरनुसार चार पटीने जास्त मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. जवळपास २०० बाधित शेतकऱ्यांना किमान १५० कोटी रुपयांचा मोबदला मिळणे अपेक्षित असल्याचे उपोषण कत्र्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याण