शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 22:21 IST

जागरुक नागरीक मंचाची मागणी, पोलिस ठाण्यात दिली तक्रार

कल्याण-उल्हास नदी प्रदूषण करणा:यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात सरकारी यंत्रणा मूग गिळून बसल्या आहेत. प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणा:या अधिका:यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी जागरुक नागरीक मंचाच्या वतीने करण्यात करण्यात आली आहे.

जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्या पुढाकाराने खडकपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आवारे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी जागरुक नागरीक मंचाच्या संजिता नायर, वंदना सोनवणे, राणी कपोते, माजी नगरसेवक कैलास शिंदे, विवेक कानडे हे उपस्थित होते. नदी ही लाखो लोकांची तहान भागविते. या नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणा:या विरोधात ठोस कारवाई केली जात नाही. नदी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट अहे.

न्यायालयाने आणि लवादाने प्रदूषण रोखण्यासंदर्भात संबंधित सरकारी यंत्रणांना आदेश दिले आहे. मात्र सरकारी यंत्रणा ठोस उपाययोजना करीत नाही. हा सर्व प्रकार मानवी जीवनाशी खेळ करणारा आहे. तसेच पर्यावरण सवंर्धन कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. अधिकारी काही एक दाद देत नाही.  हा सगळा प्रकार पोलिस ठाण्यात अंतर्गत येत असल्याने पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जागरुक नागरीक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.